Friday, April 20, 2007

महात्मा कबीर नगर



ह्या विहिरीचे पाणी पुर्वी म्हणॆ पिण्यासाठी वापरले जायचे . आम्हीच ह्यात पुर्वी घाण टाकत होतो. But not any more.

दत्त्क वस्ती योजना आमच्या विभागात सुरु झाली आहे, सर्व रस्ते, नाले साफ झाले आता ह्या विहीरीने तरी का असे रहावे ? स्वच्छ्तेचा शुभारंभ करताना सर्व नागरीक एकत्र आले, श्रीफळ फोडुन निर्धार केला, आता मागे फिरणॆ नाही. ह्यात त्यांना बहुमोलाची साथ मिळली ती स्थानीक नगरसेवकांची

No comments: